

पाणी पूर्णपणे ओसरायच्या आत पुन्हा तुफान पावसाने पूराचा कहर केला आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १०० मिलीमीटर पाऊस झाला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि पक्षाच्या अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मंगळवारी येथे झालेल्या तीन जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत लातूर जिल्ह्यातील पदाधिकारी…
बंगाली शैलीचे मंडप आणि आकर्षक सजावट, यंदाच्या गणेशोत्सवाचे खास आकर्षण.
जवळपास चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पहिले जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. या पदावर ते जवळपास पंचवीस वर्षे…
‘पेट’ क्षेत्रासाठीचा उत्पादित माल ते विक्रीपर्यंतची वार्षिक उलाढाल दोन अब्जांवर असून, अनेक नामवंत कंपन्याही निर्मितीमध्ये उतरल्याने २०३० पर्यंत ही उलाढाल…
दुष्काळ आणि पूर या दोन्ही समस्यांवर उपाय, कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी मराठवाड्याला.
शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी २८ ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन पुकारले आहे.
कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारींवर बदनामीचा खटला चालवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे.
वेरूळ येथील जोगेश्वरी कुंडात घडलेल्या दुर्घटनेत एका शिक्षकासह विद्यार्थ्याचा जीव गेला.
बीड आणि छत्रपती संभाजीनगरमधून कोकणासाठी मोठ्या प्रमाणात बस रवाना झाल्यामुळे स्थानिक मार्गांवरील फेऱ्या रद्द.
महापालिकचा ८२२ कोटी रुपयांचा निधीही हुडकोमधून दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.