

जायकवाडी धरणातून रात्री साडेदहाच्या सुमारास तीन लाखांहून अधिक प्रतिसेकंद घनफूट वेगाने पाणी सोडले.
KYC Mandatory For Flood Victims Help: शेतकऱ्याने बँकेत जाऊन ‘ केवायसी ’ करुन ओळख पटवून देणे आवश्यक आहे.
मराठवाड्यातील पूरस्थिती सकाळी नियंत्रणात येऊ लागली आहे. जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग आता तीन लाखाहून दोन लाखापर्यंत खाली आला आहे.
मराठवाड्यातील तब्बल १९६ मंडळांमध्ये तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५८ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
Jayakwadi Dam Flood Rescue Operation : २००६ मध्ये जायकवाडीतून दोन लाख क्युसेक वेगाने पाणी आल्यानंतर अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते.…
२० ते २६ नोव्हेंबर या कालावधीमध्ये २० सप्टेंबरपासून ते २६ सप्टेंबरपर्यंत फक्त सहा दिवसात ३५७ जनावरे दगावली.
पैठण शहरात २७ सप्टेंबरच्या रात्री उशिरा, २८ सप्टेंबर लागताच मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी "नागपूर करारा"ची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी भरपावसात स्वराज्य…
जायकवाडी धरणाच्या क्षेत्रात शनिवारी रात्रभर पाऊस झाल्याने पूरस्थिती आणखी गंभीर झाली असून झाली आहे.त्यामुळे पैठण शहरात पाणी घुसू शकते, असा…
या पावसाळ्यात मराठवाड्यातील २८५७ गावांत शेती बाधित झाली आहे. जूनपासून आतापर्यंत मराठवाड्यात पावसाने ९० बळी घेतले आहेत.
आमदार संजय बनसोडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी फोनवर चर्चा केली असून गावातील ७०० ते ८००…
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने कहर केल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागातील जवानांना नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पाठविण्यात आले आहे.