दोन वर्षांपूर्वी अंडी उत्त्पादन करणाऱ्या पोल्ट्री फार्मचा व्यवसाय नफ्याचा बनला होता.
दोन वर्षांपूर्वी अंडी उत्त्पादन करणाऱ्या पोल्ट्री फार्मचा व्यवसाय नफ्याचा बनला होता.
स्थानिक विरोधक एकवटल्याने पिचड यांच्यासमोरील अडचणीत वाढ होणार आहे.
मागीलवर्षी जायकवाडीच्या पाण्याचा योग्य वापर न झाल्यामुळे मृत पाणीसाठय़ाचा उपसा करण्याचा प्रसंग आला आहे
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार लोखंडे हे सुमारे दोन लाख मतांनी विजयी झाले होते
नावरांच्या देखभालीसाठी निम्मे कुटुंब या छावण्यांत राबत असून, छावणीतील गोठय़ांतच दुष्काळग्रस्तांनी पथारी घातल्याचे चित्र नगरमध्ये दिसते.
इंजिनीअर होऊन बाहेर पडल्यानंतर आता पुढे काय, असा प्रश्न निर्माण होतो.
केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात साखर उद्योगाला मदत करण्यासाठी अनेक निर्णय घेऊन पॅकेज जाहीर केले.
पत्र्याच्या डब्यापासून चाळणी करणे, स्टेशनरी विकणे ही कामे या समाजातील अनेक जण आज करतात.
नगर जिल्हय़ात गेल्या काही वर्षांपासून कांदा लागवडीत विक्रमी वाढ झाली आहे.
नोव्हेंबरमध्ये ४२ लाख क्विंटल तर १५ डिसेंबरपर्यंत ३० लाख क्विंटल कांदा राज्यातील विविध बाजार समित्यांच्या आवारात विकला गेला.
एकेकाळी सर्वोत्तम कृषी विद्यापीठ म्हणून गौरविलेल्या राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मानांकन घसरले आहे.
दुष्काळामुळे कापसाचे उत्पादन घटले. त्यात कमी दरात शेतकरी कापूस विकायला तयार नाहीत.