
२०३० पर्यंत खाद्यतेलाबाबत आत्मनिर्भर होण्याच्या केंद्र सरकारच्या उद्दिष्टाच्या दिशेने आजवर कोणतेही दमदार पाऊल पडलेले दिसत नाही.
२०३० पर्यंत खाद्यतेलाबाबत आत्मनिर्भर होण्याच्या केंद्र सरकारच्या उद्दिष्टाच्या दिशेने आजवर कोणतेही दमदार पाऊल पडलेले दिसत नाही.
राज्यात १५ ऑक्टोबरला सुरू झालेला साखर हंगाम मंगळवारी, १८ एप्रिल रोजी आटोपला. २१० साखर कारखान्यांनी १०५ लाख टन साखर उत्पादन…
आजच्या संगणक युगातही पारंपरिक पद्धतीने गुढी पाडव्याच्या दिवशी गावोगावच्या मंदिरात, पारांवर पंचांगाचे, वार्षिक पर्जन्य अंदाजाचे वाचन केले जाते.
भारतातील खरीप हंगामातील एकूण क्षेत्रापैकी जवळपास निम्मे क्षेत्र सिंचनाच्या सोयीअभावी पावसावर अवलंबून आहे.
संयुक्त राष्ट्राला १९७७ नंतर पुन्हा पाणी परिषद का घ्यावी लागली, या पाणी परिषदेत नेमकं काय झालं त्या विषयी…
हवामानातील बदलांमुळे यंदा देवगडसह कोकणपट्टय़ात सरासरीच्या २५ टक्केही आंबा उत्पादन होणार नसल्याचे चित्र आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात उत्तर भारतात अचानक उष्णता वाढल्यामुळे व्यापारी संस्था गहू उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करीत आहेत.
राज्यात ४ ते ९ मार्च आणि १५ ते १९ मार्च या काळात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे २५ जिल्ह्यांतील…
महानंदची दैनंदिन दूध संकलनाची क्षमता सुमारे दहा लाख लिटर आहे, त्यापैकी आजघडीला जेमतेम ४० हजार लिटर दूध संकलन होते.
होळी आणि धुळवडीच्या दिवशी झालेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यात राज्यभरातील १३,७२९ हेक्टरवरील पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाल्याची माहिती…
एरंडेलाच्या बिया आणि एरंडेल तेलाच्या उत्पादनात जगात भारताची मक्तेदारी आहे. एकूण
आर्थिक वर्ष २०२१-२२मध्ये एप्रिल ते डिसेंबर २०२१ या काळात राज्यातून १,०४४ कोटी रुपयांचा ४.६५ लाख टन कांदा निर्यात झाला होता.