चाईव्हज शेतीमुळे भारतातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही एक नवी संधी मिळाली आहे.
चाईव्हज शेतीमुळे भारतातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही एक नवी संधी मिळाली आहे.
ग्राहक व सहकारी बँक व्यवस्थापन यांच्यात वादाचे प्रसंग उभे राहिल्याचे पाहायला मिळत आहेत.
साखर पट्टय़ात प्रतिवर्षांप्रमाणे आंदोलनाचा फड पेटण्याची चिन्हे आहेत.
जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पंधरावी ऊस परिषद मंगळवारी होणार आहे
अल्प शेती क्षेत्रात कुटुंबाची गुजराण करणे शेतकऱ्यांना कष्टदायक बनत गेले.
राज्यात यंदा गाळपासाठी ४५० लाख टन ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये आपत्ती निवारणाकडे शासनाने अधिक गांभीर्यपूर्वक लक्ष पुरवले आहे.
गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात लादण्याच्या हा प्रयत्न असल्याने प्राध्यापकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यचा चेहरा पुरोगामी. नवी पिढी मात्र हिंदुत्वाकडे झुकलेली.
कुंभमेळ्याइतकेच महत्त्व इतरही मेळ्यांना आहे. त्यातलाच एक आहे कन्यागत महापर्वकाळ.