मोदी सरकार जम्मू-काश्मिरमधील समस्यांविषयी संवेदनशील आहे.
मोदी सरकार जम्मू-काश्मिरमधील समस्यांविषयी संवेदनशील आहे.
पत्रकार झीनत शहजादी हिच्या सुटकेचे आई फौजिया हिने स्वागत केले असून त्याबाबत आनंद व्यक्त केला आहे.
गेल्या ६ सप्टेंबर रोजी वसुंधरा राजे सरकारने हा ‘गुन्हेगारी कायदे (सुधारणा) अध्यादेश’ जारी केला होता.
शहरातील प्रदूषण गेल्यावर्षीच्या गंभीर पातळीपेक्षा कमी रहावे, यासाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
आरुषी तलवार खून प्रकरणात तपास यंत्रणांनी खोटे पुरावे सादर केल्याचे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले
पूर्व पाटणा येथील ३ एकर जमीन नाममात्र दरात डिलाईट मार्केटिंगला देण्यात आली.
सार्वजनिक क्षेत्रातील २१ व्यावसायिक बँकांनी ३८१११ व्यक्तींना स्टॅण्ड अप इंडिया कर्जे मंजूर केली आहेत.
याच जोरावर कंपनीने बँकांकडून आणखी मोठ्या रकमेची कर्जे मिळवली
केंद्रीय विद्यापीठांचे परीक्षण (ऑडिट) करणाऱ्या सरकारी समितीने अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठाच्या नावात बदल सुचवला आहे. या दोन्ही…
विमानप्रवास, पर्यटन अशा अनेक सुविधा देऊन उपकृत केल्याची माहिती
नोटबंदीच्या निर्णयाचे सर्वात मोठे लाभार्थी
जमावाने मोठ्या प्रमाणावर नासधूस आणि जाळपोळ केली होती.