रायगड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी सध्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा सपाटा चालवला आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी सध्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा सपाटा चालवला आहे.
अलिबाग- रायगड जिल्ह्यात कोंढाणे धरणाच्या पाण्यावरून राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.
आधी कर्जतकरांना पाणी द्या आणि उरलेले पाणी सिडकोला द्या अशी भूमिका माजी आमदार सुरेश लाड यांनी घेतली आहे. त्यामुळे भाजपलाही…
गेली चार दशके एक दोन अपवाद सोडले तर रायगड जिल्हा परिषदेवर शेकापचे वर्चस्व राहीले आहे.
रायगड जिल्हा म्हणजे शेतकरी कामगार पक्ष हे एकेकाळी समीकरण होते. प्रभाकर पाटील, दि. बा. पाटील, दत्ता पाटील, दत्तूशेठ पाटील अशी…
खरीप हंगाम आढावा बैठकीवर शिवसेनेने अघोषित बहिष्कार घातला आहे.
जिल्ह्यातील तीन शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व्यवसाय विस्तारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होत आहे.
रायगड जिल्ह्यतील शेती क्षेत्रात मोठी घट झाली आहे. पाच वर्षांत भात लागवडीखालील क्षेत्र १५ हजार हेक्टरने तर नाचणी क्षेत्र २…
रायगड जिल्ह्यात १ लाख ६ हजार हेक्टरवर यंदा खरिपाच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात प्रामुख्याने भात, नागली आणि तूर…
वादळे येऊन गेल्यानंतर गेल्या तीन वर्षांत सुपारी उत्पादन निम्म्याहून कमी झाल्याचे दिसून येत आहे.
पावसाळय़ापूर्वी तळीये गावाचे पुनर्वसन केले जाईल अशी घोषणा राज्य सरकारने केली होती.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्याच्या घोषणा झाल्या. शासनाला विविध संस्था, विभागांनी अहवाल सादर केले.