गडावर सप्तशृंगी देवीचे मंदिर एका खोबणीत आहे.
विवाह कार्यात अन्नपदार्थाची संख्या मर्यादित असावी याबाबत ध्येय धोरणाचा मसूदा तयार करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत देशातील ९८ शहरांत नवी मुंबईची निवड करण्यात आली
पनवेलच्या खाडीमध्ये बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांविरोधातील सरकारी कारवाई अद्याप सुरूच आहे.
गोठवली गाव येथील राजीव गांधी खदाण तलावामध्ये मत्स्य उत्पादन करण्यास पालिकेने मंजुरी दिली आहे.
उरणमध्ये औद्योगिकीकरणामुळे आलेली समृद्धीही यास कारणीभूत आहे.
ही महिला कचरा वेचणारी असून अल्पवयीन मुले झोपडपट्टीवासीय आहेत.
हजारो रुपये खर्च करून यासाठी संविधान गौरव दिनाचे फलक झळकविण्यात आले आहे.
वसई-विरार शहरात अनेक बोगस आणि तोतया बिल्डरांचा सुळसुळाट झालेला आहे.
रस्त्यावरील गुन्हेगारी रोखण्यासाठी वसई पोलिसांनी विविध उपक्रम सुरू केले आहेत.
रात्र निवारा केंद्राऐवजी आता शहरी बेघर निवारा केंद्र योजना सुरू झाली आहे.