राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…
राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…
चिखलदरा येथील हरिकेन ते गोराघाट पॉइंटला जोडणाऱ्या या प्रकल्पाला २०१८मध्ये राज्य सरकारने परवानगी दिली
‘तुम्ही मला नको ते प्रश्न विचारू नका, नाही तर मी कॅमेरासमोर बोलणे बंद करेन’ असेही काही महिन्यांपुर्वी ते संतप्त होऊन…
यावेळच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी संमिश्र कौल दिला असला, तरी काँग्रेसचा वरचष्मा दिसून आला आहे. त्यामुळे आता आगामी जिल्हा परिषद आणि…
कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासाठी ही निवडणूक लाभदायक ठरली, तर भाजप आणि शिंदे गटाला चमकदार कामगिरी करता आलेली…
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या हा अत्यंत चिंतेचा विषय ठरतो आहे. दुष्काळ, नापिकी, कर्ज या सगळय़ाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतात.
वन्यप्राणी-मानव संघर्ष कमी करून वाघांच्या अधिवासाला संरक्षण मिळवून देण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय दोन दशकांपूर्वी घेण्यात आला.
नियमबाह्य गुंतवणुकीच्या मुद्यावर आमदार बच्चू कडू यांनी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांच्यावर शरसंधान केल्याने अमरावतीत राजकारण…
महापूर, चक्रीवादळे, गारपीट, अतिवृष्टी आदि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची अपरिमीत हानी होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफोडीने शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे विखुरली आहे, शहर आणि जिल्ह्यात पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाने प्रयत्न…
जगप्रसिद्ध लोणार सरोवराला रामसर दर्जा मिळाला आणि या स्थळाच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्नांचे मार्ग खुले झाले.
पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ आणि नागपूर विभागातल्या वर्धा या सहा जिल्ह्यांना चार दिवस रात्री आणि तीन दिवस…