
बेकायदा उभी केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली तर, त्याठिकाणी फलक नसताना कारवाई कशी केली, यावरून चालक वाद घालतात, अशी…
बेकायदा उभी केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली तर, त्याठिकाणी फलक नसताना कारवाई कशी केली, यावरून चालक वाद घालतात, अशी…
अलीकडच्या काळात मोठय़ा प्रमाणावर नागरिक विद्युत वाहन खरेदीकडे वळू लागले आहेत. असे असले तरी या वाहनांसाठी अत्यावश्यक असलेल्या चार्जिग स्थानकांचा…
राज्यातील विविध महत्त्वकांक्षी प्रकल्पाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्यामुळे ठाणे , नवी मुंबई परिसरात अवजड वाहतुकीला प्रवेश बंद करण्यात…
ज्येष्ठ नागरिकांची काळजी, वाहतूक कोंडीच्या समस्येवर मात करणे आणि नागरिकांसाठी स्वयं तक्रारीचा मंच तयार करण्याचा त्रिसुत्री कार्यक्रम राबविणे हा आपला…
ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे पोलीस आयुक्तालयात येतात.
मुंबई महानगर क्षेत्रातील ई-कॉमर्स कंपन्यांपासून ते रासायनिक कंपन्यांपर्यंतची अशी सर्वच प्रकारची गोदामे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे.
‘हिट अँड रन प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षेची तरतुद असलेल्या नवीन कायद्याविरोधात देशभरातील ट्रक आणि बसचालकांनी संप पुकारला आहे.
कर सवलत तसेच इतर मागण्यांबाबत संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या आहेत
पदपथांवर उभारलेल्या कंटनेर शाखांचा नागरिकांना त्रास होत असल्याने त्याविरोधात तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
धर्मवीर -२ चित्रपटाच्या मुहूर्तासाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जुन्या आनंद आश्रमाचे नेपथ्य पाहून भारावून गेले.
शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे टेंभीनाका परिसरात कार्यालय आहे. आनंद आश्रम या नावाने हे कार्यालय ओळखले जाते.
धर्मवीर २ मध्ये देखील अशाच प्रकारे चुकीचा असणार असून त्याची कथा देखील चुकीची असणार असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी…