वांद्रे टर्मिनसजवळ तानसा जलवाहिनीवर इंदिरानगर वस्तीत तब्बल ७०० घरे होती.
वांद्रे टर्मिनसजवळ तानसा जलवाहिनीवर इंदिरानगर वस्तीत तब्बल ७०० घरे होती.
मुंबई महापालिकेने आपल्याच कायद्याचा आधार घेत कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुदतीनंतर महिना उलटूनही १० टक्के संस्थांतच यंत्रणा
फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जुहू चौपाटीचा दीड किलोमीटरचा परिसर बदलत्या रंगाच्या आधुनिक दिव्यांनी सजवण्यात आला आहे.
नव्या कंपनीला टॅब पुरवण्याचे कंत्राट देण्यासाठी निविदा काढण्यात आल्या.
बहुतांश वेळा महापालिका आणि रेल्वे हद्दीमुळे नागरी सेवांची अनेक कामे खोळंबतात.
परळ येथील केईएममध्ये बायोगॅस प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
कचऱ्याचे व्यवस्थापन न करणाऱ्या सोसायटय़ांविरोधात महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे.
आयएफआरडी रीडर’ असलेले एक लाख कचरा डबे सोसायटी तसेच झोपडपट्टय़ांसाठी वितरित करण्यात येतील.
फेरीवाल्यांची समस्या सोडवायची असेल तर यंत्रणेपेक्षाही प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे