लोकशाहीत विधिमंडळ सर्वोच्च असून त्यात केलेल्या घोषणा, दिलेले आश्वासन सरकारकडून पाळले गेलेच पाहिजे, हे बंधनकारक आहे.
(खास प्रतिनिधी, लोकसत्ता)
राजकीय घडामोडी, नागरी विमान वाहतूक व रेल्वे वाहतूक, संरक्षण तसेच सिंचन क्षेत्राबाबत दीड दशकांहून अधिक काळापासून लेखन करीत आहे.
-संबंधित क्षेत्रातील चालू, ताज्या घडामोडीवर लेख, विश्लेषण, वृत्त संकलन.
वाचकांना राजकीय, विमान व रेल्वे वाहतूक, संरक्षण व सिंचन क्षेत्राबाबत बातम्या, लेख, विश्लेषण माझ्या पानावर वाचायला मिळतील.
लोकशाहीत विधिमंडळ सर्वोच्च असून त्यात केलेल्या घोषणा, दिलेले आश्वासन सरकारकडून पाळले गेलेच पाहिजे, हे बंधनकारक आहे.
गेल्या तीन-चार दशकात नागपूर शहर काँग्रेसमध्ये गटबाजी वाढीस लागली.
डॉ. मोहन भागवत यांनी देशाचा गौरवशाली सांस्कृतिक वारसा सांगितला. सोबतच वर्तमानात घडणाऱ्या घडामोडी आणि आगामी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले.
भारतीय रेल्वेने टप्याटप्प्याने नवीन तंत्रज्ञान वापर करून तयार करण्यात आलेले ‘एलएचबी’ (लिंक हॉफमन बुश) डब्यांचा वापर वाढण्यावर भर दिला असून…
राज्य सरकार व ओबीसींचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीचे इतिवृत्त मंगळवारी अखेर १८ दिवसांनंतर ओबीसी संघटनांना देण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणनेमुळे समाजात फूट पडून देश उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली आहे तर विविध राजकीय पक्षांनी…
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे आश्वासन सरकारने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दिले होते. पण अद्याप हा प्रकल्प तांत्रिक प्रक्रियेतच अडकून आहे.
मध्य प्रदेशात निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी रेल्वेने इंदूर ते भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार नागपूरपर्यंत केला.
उंच भागावर असलेल्या वसाहतीमधील सांडपाणी फुटाळा तलावात येत असल्याने पाण्याची गुणवत्ता कमी झाली असून पाण्यात किडे आणि शेवाळ वाढले आहे.
मध्य रेल्वेने महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांत ३२ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारले आहे.
पुराचा धोका उदभवण्याच्या कारणांची मिमांसा करून त्यावर तोडगा काढण्यापेक्षा सत्ताधारी आणि विरोधक पक्षीय राजकारणात मुश्गुल झाल्याचे चित्र आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाची २९ सप्टेंबर ला बोलावलेल्या बैठकीवर भाष्य केले.