मुंबई आणि परिसरात सुरू झालेल्या अंशत: टाळेबंदीचा फटका इतर व्यवसायांप्रमाणेच चित्रपट व्यवसायालाही बसला आहे
मुंबई आणि परिसरात सुरू झालेल्या अंशत: टाळेबंदीचा फटका इतर व्यवसायांप्रमाणेच चित्रपट व्यवसायालाही बसला आहे
काल्पनिक कथेतील पात्रं आणि त्यांच्याबरोबर घडलेले प्रसंग हे अगदी खरे आहेत हा योगायोग समजूनच आपण चित्रपट पाहायला सुरुवात करायची.
५०-६० सिनेमांचे प्रदर्शन रखडले, सव्वाशे कोटी अडकले
पती-पत्नीचं नातं साताजन्माचं, या जोडय़ांची गाठ वरती बांधली गेलेली असते.
टाळेबंदीनंतर प्रदर्शित होणारा ‘बळी’ हा मराठीतील पहिला मोठा चित्रपट असणार आहे.
चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये एक लग्नसोहळा आणि त्याअनुषंगाने एक गाणं पार पडतं.
जिथे चित्रपटगृहे पूर्णपणे सुरू आहेत तिथेही प्रेक्षकसंख्या अजून म्हणावी तशी नाही.
‘कागज’मध्ये मांडलेला संघर्ष हा वास्तव कथेवरून प्रेरित आहे, हा चित्रपट रूढार्थाने कोणाचीही आत्मकथा नाही.
ढोबळमानाने हा एक दिग्दर्शक आणि लोकप्रिय अभिनेता यांच्यातील संघर्ष आहे.