गेल्या दशकाहून अधिक काळ टिटवाळा परिसरातील ६८ गावांसाठी आरोग्यदायी बनलेल्या श्री महागणपती रुग्णालय आता विस्ताराच्या प्रतिक्षेत आहे.
गेल्या दशकाहून अधिक काळ टिटवाळा परिसरातील ६८ गावांसाठी आरोग्यदायी बनलेल्या श्री महागणपती रुग्णालय आता विस्ताराच्या प्रतिक्षेत आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकरी व कुटुंबीयांच्या मानसिक आरोग्याचे विश्लेषणच नाही.
दोन दिवस तसेही नव्वदीचे गुलाब हाडळ आजारी अवस्थेतच होते. त्यांची हालचाल बंद पडल्यानं ग्रामस्थांना वाटलं की त्यांचं निधन झालं. पण…
क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक संख्येने कोंबल्याने राज्यातील कारागृहांतील कैद्यांमध्ये विविध आजार पसरत असताना कैद्यांमध्ये मनोविकारही बळावत चालल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्रातील जनतेला गुणवत्तापूर्ण व अद्ययावत आरोग्यसेवा मिळावी, यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या संचालकांपासून जिल्हा शल्यचिकित्सक तसेच महत्त्वाच्या पदांवरील डॉक्टरांसह…
आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात कर्करोग, एचआयव्ही बाधित तसेच अन्य दुर्धर आजार झालेल्या रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष उपचारांची (पॅलेटिव्ह…
राज्यातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण करतानाच काही अभिनंव योजनांची अमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
एमएमआर विभागात कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ झाल्याचं आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितलं.
राज्यात एकूण ४६८ धर्मादाय रुग्णालये असून मुंबईत ८३ धर्मादाय रुग्णालये आहेत.
जानेवारी ते जुलै या सात महिन्यांमध्ये जिल्ह्या रुग्णालयात एकूण १०६१ रुग्णांचे मृत्यू, तर…
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील रुग्णालयातील वाढत्या मृत्यूंच्या घटनांनी राज्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले असतानाच आरोग्य विभागाच्या दोन्ही हंगामी…
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कोणतेही सबळ कारण न देता आरोग्य विभागाच्या दोन्ही हंगामी संचालकांना पदमुक्त केले आहे.