पीटीआय, नवी दिल्ली

आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असलेल्या किआ इंडियाने येत्या १ एप्रिलपासून वाहनांच्या किमती तीन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय गुरुवारी घेतला.वाहन निर्मितीसाठी येणाऱ्या खर्चात वाढ आणि नियामक बदलांमुळे एकूण खर्चात वाढ झाल्याने वाहनांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. निर्मितीच्या विविध टप्प्यांवर वाढलेला सामग्री खर्च पाहता किमती वाढविणे भाग ठरले.

companies in andhra pradesh boom in stock market after budget declare
Budget 2024 : आंध्र प्रदेशमधील कंपन्यांना बाजारात झळाळी
The government has taken note of the statewide strike of revenue employees
महसूल कर्मचाऱ्यांच्या ‘कामबंद’ची कोंडी फुटणार? महसूल मंत्र्यांची उद्या…
redevelopment works, stalled building,
ठाण्यात रखडलेली इमारत पुनर्विकासाची कामे सुरू होणार
Robbery, Ambad branch, Indian Bank,
इंडियन बँकेच्या अंबड शाखेवर दरोडा
three m paper boards to raise over rs 39 crore through ipo
Three M Paper Boards IPO : थ्री एम पेपर बोर्ड्स ‘आयपीओ’तून ३९.८३ कोटी उभारणार
Salary hike for power company officers employees
वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतनवाढ
union minister nitin gadkari in favor of smart meters
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्मार्ट मीटरच्या बाजूने.. विरोध करणारी समिती म्हणते…
Mumbai serial blasts case Abu Salem gets relief from special TADA court
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : अबू सालेमला विशेष टाडा न्यायालयाचा दिलासा

मात्र ग्राहकांवर कमीत कमी भार पडावा असे प्रयत्न केले गेले आहेत, असे किआ इंडियाचे विक्री आणि वितरण प्रमुख हरदीप सिंग ब्रार यांनी सांगितले.किआ देशात सेल्टोस, सोनेट आणि केरेन्ससारख्या वाहनांची विक्री करते. आजवर तिची देशात आणि परदेशात मिळून सुमारे ११.६० लाख वाहने विकली गेली आहेत.