भारतातील डाव्या चळवळींची सुरुवात नक्षलवादाच्या स्वरूपात पश्चिम बंगालच्या नक्षलबारी जिल्ह्य़ातून झाली. सन १९६७ पासून या चळवळीमध्ये तिचे उद्देश, कारवाया व स्वरूप यांमध्ये बदलत्या काळानुसार बदल होत गेले. सध्या या नक्षलवादी चळवळीने उग्रवादी डाव्या चळवळीचे (Left Wing Extremism / Left wing terrorism – LTE) स्वरूप घेतले आहे. या चळवळीस आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून तसेच संबंधित राज्य शासनाकडून बरेच प्रयत्न आजवर करण्यात आले आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून समाधान (SAMADHAN) हा बहुसूत्री उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याची माहिती या लेखामध्ये देण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माओवादी हिंसेने त्रस्त असलेल्या १० राज्यांचे मुख्यमंत्री आणि पोलीस प्रमुख यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्यासमवेत आढावा बठक घेतली. मे २०१७ मध्ये झालेल्या या बैठकीत एका एकीकृत कमानीचे गठन करण्यात आले आहे. उग्रवाद व हिंसाचाराशी लढा देण्यासाठी आठ सूत्री कार्यक्रम ‘समाधान’चा तयार करण्यात आला आहे. समाधान सिद्धांताची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे :

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Left wing extremist left wing terrorism mpsc exam
First published on: 29-12-2017 at 01:26 IST