आपली कितीही चूक असली, तरी लोक नव्याण्णव टक्के वेळा कबूल करत नाहीत. गुन्हेगारी जगात हे नेहमीचं आहे त्यामुळे टीका निर्थक असते, याचं कारण मग तो माणूस स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करतो आणि मग मी कसा बरोबर आहे हे सिद्ध करणं सुरु करतो. टीका ही धोकादायक असते, कारण त्यामुळे माणूस जखमी होतो, त्याच्या स्वाभिमानाला धक्का बसतो आणि रागावतो. म्हणून मध गोळा करायचा असेल तर पोळ्यावर लाथ न मारता युक्तीने तो काढायला हवा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर तुम्हाला मध गोळा करायचा असेल, तर मधमाश्यांच्या पोळ्यावर कधीच लाथ मारू नका..

मराठीतील सर्व बोधिवृक्ष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article from book mitra joda ani lokanvar prabhav pada by dale carnegie
First published on: 25-03-2017 at 02:35 IST