

गर्भावस्थेनंतर नवव्या महिन्यात बाळाच्या आगमनाची प्रतीक्षा सुरू होते. यानंतर येणारा नैसर्गिक टप्पा म्हणजे प्रसूती. याविषयी अनेक जणींच्या मनात भीती, प्रश्न…
अहिल्या रांगणेकर स्त्री आंदोलनाच्या एक अग्रगण्य नेत्या होत्या.
मूल कितीही वाह्यात वागत असलं तरी योग्य संगोपनामुळे ते काय काय करू शकतं याचं चालतं-बोलतं उदाहरण म्हणजे शुभ्रो दास. ऑगस्ट…
२० हजार फुटांवरच्या युनाम पर्वतशिखरावर पोहोचायचं असं आम्ही ठरवलं आणि ते पारही पाडलं. ना वाढतं वय आडवं आलं, ना आत्मविश्वास…
अनेक कलाकारांच्या, तिथल्या प्रेमळ माणसांच्या भेटी घडवणारा, मनमोराचा पिसारा फुलवणारा हा प्रवास लेख ‘जागतिक पर्यटन दिना’निमित्ताने…
एकल स्त्रियांसाठी असलेल्या ‘संजय गांधी निराधार योजने’साठीचा अर्ज अनेक वेळा भरला. तो दरवेळी, कोणतेही कारण न सांगता नाकारला गेला. त्या…
पहिल्या जर्मन स्त्रीवादी सिनेदिग्दर्शिका मार्गारेथा फोन ट्रोटा यांच्या कामाची ओळख यंदाच्या स्त्री चळवळीच्या पन्नाशी निमित्ताने.
जन्म आहे तिथे मृत्यू अटळ आहे, मात्र या दरम्यानच्या काळात हळूहळू शेवटाकडे येताना मीपणापासून देहमनापलीकडची स्वत:ची ओळख होणं, स्वयंकेंद्रितता संपवून…
अनघा सावंत यांच्या ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘काळाची गरज: रुग्ण काळजीवाहक!’ लेखाने आजच्या काळातली वृद्ध आणि आजारी माणसांना त्यांच्या…
‘बैल मारावा तासोतासी अन् बायकोला मारावे तिसऱ्या दिशी’, ‘पायातली वहाण पायात ठेवावी’, अशा म्हणी आजही बोलताना सहज वापरल्या जातात.
बालविवाह प्रतिबंधक कायदा होऊनही ते रोखण्यात आपल्याला पूर्णपणे यश आलेलं नाही. पालकांची मानसिकता, हुंडा-परंपरा, मुलींबाबतची असुरक्षितता, याचबरोबरीने कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या…