देशातील तब्बल १ लाख ६० हजार लोकांनी २०२१ मध्ये आपलं भारतीय नागरिकत्व सोडलं असल्याची माहिती गृहमंत्रालयाने मंगळवारी लोकसभेत दिली. करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव राहिलेलं वर्ष म्हणजेच २०२० च्या तुलनेत ही संख्या कमी आहे. त्यावेळी ही संख्या ८५ हजार २५६ इतकी होती. तसंच २०१९ मध्ये १ लाख ४४ हजार लोकांनी नागरिकत्व सोडलं होतं.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

सरकारी आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्या अनेकांनी अमेरिका (७८,२८४), ऑस्ट्रेलिया (२३,५३३), कॅनडा (२१,५९७) आणि युकेला (४६३७) पसंती दिली. दरम्यान भारतीयांनी सर्वाधिक कमी पसंती दिलेल्या देशांमध्ये इटली (५९८६), न्यूझीलंड (२६४३), सिंगापूर (२५१६), जर्मनी (२३८१), नेदरलँड (२१८७), स्वीडन (१८४१) आणि स्पेनचा (१५९५) समावेश आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why indian people give up their citizenship sgy
First published on: 20-07-2022 at 17:33 IST