कोल्हापूर : सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी कायद्यानुसार एकरकमी देणे बंधनकारक आहे मात्र त्याचे उल्लंघन करून ती वेगवेगळ्या टप्प्यात तुकड्यांनी देण्याचा निर्णय काही कारखान्यांनी घेतला आहे.एफआरपीची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ नांद्रे ता. मिरज येथे राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत कारखानदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jan 2021 रोजी प्रकाशित
एफआरपीची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ साखर कारखानदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
राजू शेट्टींच्या उपस्थितीत करण्यात आलं निदर्शन
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 01-01-2021 at 20:36 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The demonstration was held in the presence of raju shetty in kolhapur scj