धामणी नदीवरील बळपवाडी येथील मातीचा बंधारा शनिवारी फुटला. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.धामणी खोऱ्यामध्ये मातीचे काही बंधारे आहेत. अंबर्डे (तालुका पन्हाळा) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात उपसा बंदी लागू करण्यात आली होती. पाणी उपसा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा