भारताला २०१७ सालच्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषकाचे यजमानपद देण्यात आले असून यासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (एआयएफएफ) मदत करण्याचे आश्वासन फिफा आणि भारतीय सरकारने दिले आहे.