Latest News

पुणे-लोणावळा लोकल.. ताशी १०० किलोमीटरचे स्वप्नच?

फेऱ्या वाढविण्यासाठी लोकलचा वेग ताशी शंभर किलोमीटर करण्याचा प्रयोग झाला, पण आठवडाभरातच हा प्रयोग फसला. त्याचे कारण होते सध्याची जुनाट…

किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यांवर ब्लेडने वार – दोघांना ताब्यात घेतले

पिंपरी येथील महेशनगर येथील एका विद्यालयात शिकणाऱ्या नववीतील विद्यार्थ्यांवर किरकोळ कारणावरून ब्लेडने वार केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.

हंपीचे कलावैभव आजपासून भेटीला

चौदाव्या शतकातील हंपी राजवटीचे, तिच्या स्थापत्य वैभवाचे पुणेकरांना आजपासून दर्शन घडणार आहे. निमित्त आहे, प्रसिद्ध चित्रकार भास्कर सगर यांच्या ‘हंपी’…

साहित्य संमेलनाचा धनादेश मी पुण्यातच दिला असता!

केवळ अध्र्या तासाच्या या अनौपचारिक कार्यक्रमासाठी या सर्वानी पहाटेच पुण्याहून मुंबईकडे कूच केली. या भेटीनंतर मुख्यमंत्री पुण्यातील कार्यक्रमांना जाण्यासाठी निघून…

पिंपरीतील उद्यानांच्या अडचणींचा पालिका आयुक्त घेणार ‘शोध’

पिंपरी-चिंचवड शहरातील उद्यानांच्या अडचणींबाबत ‘लोकसत्ता’ ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी गंभीर दखल घेतली आहे.

शिक्षक प्रबोधिनीसाठी एक कोटींची भरीव तरतूद

शिक्षण मंडळातील शिक्षकांच्या गुणवत्तावाढीसाठी स्वतंत्र शिक्षक प्रबोधिनी स्थापन करण्याचा निर्णय प्रथमच घेण्यात आला असून. एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली…

तेंदू विक्री विलंबाने शासनाचा कोटय़वधींचा महसूल बुडाला

निविदा मागविण्यात विलंब झाल्याने २००५च्या तेंदू हंगामात वन खात्यास पर्यायाने शासनास कोटय़वधी रुपयांच्या महसुलाची हानी झाली असल्याची गंभीर बाब उघड…

‘पीटीटी’ लावण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता माळढोकमधील मादीचा शोध सुरू

संपूर्ण जगात दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या माळढोक पक्ष्यातील नराला प्लॅटफार्म टर्मिनल ट्रान्समिशन (पीटीटी) लावण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर

इस्त्रीदेखील खराब झाली नाही..

‘देशी पोंझींच्या नायनाटासाठी’ हा अग्रलेख (२६ डिसे.) वाचला. सिक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया, म्हणजे सेबीची स्थापना १९८८ साली झाली;

ग्रंथालयांसाठी सवड आहे?

महाराष्ट्रातील ग्रंथालयांकडे सरकारचे दुर्लक्ष होते आहे, अशी तक्रार गेल्या काही वर्षांत अनेकदा झाली आणि तिचा सूर हळुहळू क्षीण होत गेला.

सोलापूर जिल्हा परिषदेत विविध योजनांवर केवळ ४७ टक्के खर्च

राष्ट्रवादीची सत्ता असली तरी अंतर्गत संघर्ष, गटा-तटाचे राजकारण आणि प्रशासनावर नसलेली पकड यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेची अधोगती होत असून सर्व…

बाबूजी जल्दी चलना..

सरकारने आणलेला दप्तरदिरंगाई प्रतिबंधक कायदा हा प्रशासन यंत्रणेचे लोकांपासूनचे तुटलेपण सांधून त्यांच्यात बांधीलकीची, जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा आहे.