Monsoon Food Care Tips: पावसाळा आला की हवेमध्ये आद्रता वाढते. त्यामुळे किचनमधील वस्तू खराब होण्याची शक्यता वाढते. विशेषत: रोज वापरत असलेली साखर आणि मीठ. होय मान्सूनच्या वातावरणात वाढणाऱ्या आद्रतेमुळे मीठ आणि साखरेमध्येही ओलावा येतो ज्यामुळे ते बाजारातून आणल्यासारखे राहत नाही. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टीप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही मीठ आणि साखर अगदी फ्रेश ठेवू शकता. चला जाणून घेऊ या.

काचेच्या बरणीत ठेवा मीठ आणि साखर

पावसाळ्यामध्ये विशेषत: साखर आणि मीठ हे काचेच्या बरणीतमध्ये ठेवा. एवढेच नाही तर जेव्हा साखर आणि मीठ वापरला तेव्हा कोरडा चमचा वापरा. ओल्या चमचा वारपल्यामुळे त्यात ओलावा वाढू शकतो.

Kobi Sabzi Benefits What Changes In Body When You Eat Cabbage Once A week
दर ७ दिवसांनी एकदा कोबी खाल्ल्याने शरीराला मिळतात ‘हे’ मोठे फायदे; एक वाटी भाजीत किती कॅलरीज दडल्यात पाहा
drinking tea or coffee before or after meals may suggests ideal amount of caffeine to be consumed daily for proper digestion
तुम्हीसुद्धा ‘या’ वेळेत चहा-कॉफीचे सेवन करता का? थांबा! तज्ज्ञांकडून फायदे, तोटे नक्की जाणून घ्या
diy natural homemade self tanner how to remove skin tan homemade d tan soap to get rid of sun tanning
उन्हाळ्यात काळ्या आणि निस्तेज दिसणाऱ्या त्वचेसाठी मध, खोबरेल तेलापासून घरीच ‘असा’ बनवा डी-टॅन साबण, त्वचा होईल चमकदार
Health Benefits of Lassi
तुम्ही उन्हाळ्यात रोज ताक किंवा लस्सी प्यायल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Food to Avoid in Morning
सकाळी उठल्याबरोबर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पाच पदार्थ; रिकाम्या पोटी खाल्ल्याने उद्भवू शकते गंभीर समस्या; लगेच घ्या जाणून
control blood sugar
रक्तशर्करेच्या नियंत्रणासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
temperature drop in mumbai
तापमानात घट; मात्र आर्द्रतेमुळे उष्मा कायम

हेही वाचा – १०० रुपये किलो झाला टोमॅटोचा भाव, काळजी करू नका! ‘या’ सोप्या टिप्स वापरून घरीच उगवा टोमॅटोचं रोप

तांदूळ
ज्या बरणीत तुम्ही साखर आणि मीठ ठेवायचे आहे त्यामध्ये सुरुवातीला काही तांदूळ टाका. त्यानंतर त्यामध्ये मीठ किंवा साखर भरावी. असे केल्याने बरणीमध्ये असलेली जास्तीचा ओलावा दूर होईल आणि बरणी पूर्ण पणे कोरडी आणि सुरक्षित राहील.

पावसात भिजल्यानंतर केस चिकट झालेत? मग, ३ टिप्स वापरून पाहा, फंगल-बॅक्टेरियापासून राहा दूर

लवंग
पावसाळ्यात साखरेत ओलावा येऊ नये साठी तुम्ही सारखेच्या बरणीत ५-६ लवंग कपड्यामध्ये बांधून टाकू शकता. त्यानंतर त्यावर साखर भरा. त्यामुळे साखरेच्या डब्यातील ओलावा येणार नाही आणि साखर सुरक्षित राहील.