लग्नासाठी शुभ मुहूर्त काढले जातात. अनेक वेळा मुलं-मुलीही शुभ मुहूर्तावर लग्न होण्यासाठी बराच वेळ थांबतात. परंतु हिंदू ज्योतिष शास्त्रामध्ये काही दिवस लग्नासाठी इतके शुभ मानले जातात. उदाहरणार्थ अक्षय तृतीया आणि तुळशी विवाह दिवस यांसारख्या दिवशी लग्न कोणत्याही मुहूर्ताशिवाय केले जातात. दुसरीकडे धार्मिक शास्त्रात एक दिवस इतका अशुभ मानला गेला आहे की त्या दिवशी सर्व ग्रहस्थिती ठीक असली तरी लग्न करू नये. यामागे एक खास कारण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivah panchami 2021 people who get married on vivaah panchami face problems in married life know reason prp
First published on: 22-11-2021 at 13:17 IST