चक्षु रॉय – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना महासाथीच्या पाश्र्वभूमीवर १४ सप्टेंबरपासून होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये प्रश्नोत्तरांचा तास नसेल आणि शून्य प्रहराचा कालावधी कमी केला जाईल असं लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाने स्पष्ट केलं आहे. यामुळे आमचा सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकारच हिरावून घेतला जात आहे अशी टीका विरोधी पक्षांच्या खासदारांनी केली आहे. प्रश्नोत्तरांच्या तासाला तसेच शून्य प्रहरात दोन्ही सभागृहांमध्ये काय होतं यावर एक नजर-

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian parliament what is the importance of question hour in lok sabha and rajya sabha nimitta dd70
First published on: 11-09-2020 at 06:10 IST