शेतकरी जे अन्नधान्य पिकवतो, ही सगळ्यांच्याच जगण्यातील मूलभूत बाब आहे. पण ते पिकवणारा शेतकरी मात्र या व्यवस्थेमधला सगळ्यात उपेक्षित घटक आहे. कधी बदलणार ही परिस्थिती आणि कशी? ‘नियोजनाचा दुष्काळ’ या कव्हरस्टोरीवरील प्रतिक्रियात्मक लेख.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचा शेतकरी कधी आधुनिक होईल? भारताच्या शेतकऱ्याची स्थिती इतकी दयनीय होण्याची कारणे काय? दुष्काळात शेतकऱ्यांकडे आत्महत्येशिवाय पर्याय का नसतो? पाऊस नसला तर शेतकरी हातपाय गाळून का बसतो? गारा पडल्या, अवकाळी पाऊस झाला तर शेतकरी इतका हवालदिल का होतो? आपला शेतकरी इतका परावलंबी का आहे? इतका दैवाधीन का आहे? इतका पारंपरिक का आहे? इतका कर्जबाजारी का आहे? अनुदान मिळूनही त्याला कर्जाऊ परिस्थितीवर मात का करता येत नाही? असे असंख्य प्रश्न शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार करताना उद्भवू लागतात.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers issues
First published on: 13-05-2016 at 01:25 IST