

अवघ्या सहा वर्षांच्या आमदारपणाच्या अनुभवावर मनोहर गोव्याचा मुख्यमंत्री झाला. अभिमान कुठे संपतो आणि गर्व कधी सुरू होतो हे सांगणं अवघड.
देशात २५ जून १९७५ रोजी रात्री पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली. २६ जूनला पहाटे जनतेला आणीबाणी जाहीर झाल्याचे…
‘‘असहकार म्हणजे कर देऊ नका, सरकारचे आदेश पाळू नका, या सरकारला नैतिक, कायदेशीर व घटनात्मक अधिकार नाही, तसेच पोलीस व…
‘‘आई गं... माझ्या फिशटँकला तू काही केलंस का? की बाबानं तो साफ करायला घेतला होता? की... आपल्या वंदना मावशींनी साफसफाई…
प्रवासवर्णन हा असा साहित्य प्रकार आहे, जो वाचकांसाठी त्यांनी न पाहिलेल्या जगाकडे बघण्याची, त्याची झलक पाहण्याची एक खिडकी ठरतो.
कोकण आता सर्वांगानी बदलले आहे. मात्र विष्णू गांधी यांचे ‘इये फोंड्याचिये नगरी’ हे अलीकडेच प्रकाशित झालेले पुस्तक, पुढे गेलेल्या काळाची…
देशातल्या बालकामगारांचे शोषण रोखण्यासाठी शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या ‘बचपन बचाओ’ आंदोलनाचे संस्थापक -प्रवर्तक कैलाश सत्यार्थींनी वाचवलेले प्रत्येक मूल त्यांच्यासाठी अनमोल…
मराठवाड्यात १९७०च्या दशकात ‘विद्यार्थी’ ही एक प्रजाती होती. त्यांना जातीची जाणीव नव्हती अशातला भाग नाही. कित्येक वेळा जातीचा उल्लेख करून…
‘संकुल’ हा शब्द १९६०/७० च्या दशकांत मराठीत फारसा वापरात नव्हता. महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी- स्थापना १९६२) औद्याोगिक संकुलांनाही ‘संकुल’…
‘लोकरंग’ मधील (८ जून) गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा... स्नेहचित्रे’ या सदरातील ‘चरित्र’वीणा!’ हा लेख वाचताना लेखकाच्या भावविश्वात आपण नकळत प्रवेश…
भारतातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्थितीचा गहिरा वेध घेणारे ‘सत्ताबदल : राष्ट्रीय चक्रव्यूहाचा भेद’ हे दत्ता देसाई यांचे पुस्तक प्रत्येक…