



विकास आमटे यांनी प्रकाशापेक्षा सावलीत राहूनही कार्याच्या तेजाने समाज उजळवला. त्यांच्या शांत, संवेदनशील स्वभावातून ‘स्नेहचित्रे’ उमलली आणि लोकांना मानवतेचा नवा…

सार्थकचा दहावा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. त्याच्या मित्रमैत्रिणींनी त्याला वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या.

Saby Pereira, Tisara Panch : विनोदी साहित्याचे आकर्षण असणाऱ्या वाचकांना 'तिसरा पंच' या लेखसंग्रहात कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय विनोदाची आतषबाजी…

Jui Kulkarni : कल्पनांचे कारंजे, वास्तवाचा विस्तव आणि अनुभवांचा पाऊस अशा भावविश्वातून जुई कुलकर्णी यांच्या कविता, रसिक मनाला प्रियाराधनात गुंतवून…

महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सामाजिक परिवर्तनाच्या आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या चळवळी नव्याने उभ्या राहिल्या. त्यातूनच दलित, ग्रामीण, जनवादी, स्त्रीवादी, आदिवासी आणि भटक्या विमुक्तांच्या…

समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्याचे आर्थिक उन्नयन करणे, हे त्या राष्ट्रीयीकरणामागील उदात्त ध्येय होते. ती दृष्टी अद्याप गढुळलेली नव्हती. पैशाच्या…

‘अधांतर : भूमी आणि अवकाश’ या पुस्तकाचे राजू देसले यांनी केलेले संपादन अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे.

LitFest, Literature Festival : साहित्य संमेलनाचा तोचतोपणा टाळून, लोकांच्या कुतूहलाला आणि संस्कृतीला महत्त्व देणारा 'लिटफेस्ट' आता जगभर आणि भारतातही रुजतो…

साहित्य ही आपापल्या खासगी अवकाशात, एकट्यानं अनुभवण्याची चीज आहे, त्याकरता साहित्य संमेलनं हवीत कशाला, असं कुणी म्हणेल.

कोणाही व्यक्तीभोवती इतिहासाची, त्या इतिहासातून तयार झालेल्या सांस्कृतिक/ सामाजिक/ राजकीय/ आर्थिक वर्तमानाची तटबंदी असतेच.

परवाचीच गोष्ट. लेखकरावांनी या वर्षीच्या दिवाळी अंकांचे काम संपवले. कुठे कथा, कुठे कविता, कुठे वैचारिक लेख, कुठे परिसंवादात सहभाग अशा…