अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- बाबा पदमनजी!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी किंवा भाऊ महाजन यांचे स्फुट निबंधलेखन हे नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले आहे. पुस्तकरूपाने ते नंतरच्या काळात प्रकाशित झाले. परंतु स्वतंत्ररीत्या निबंध लिहून त्यांचे पुस्तक प्रकाशित करण्याचा यशस्वी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये बाबा पदमनजी यांचे नाव घ्यावे लागते. त्यांनी १८५२ मध्ये स्त्रीसुधारणा या विषयावर मुंबईच्या पुस्तके व निबंध करणाऱ्या मंडळीसाठी ‘स्त्रीविद्याभ्यास निबंध’ लिहिला. या निबंधात त्यांनी पुराणमतवादी वृद्ध आणि नव्या मताचा तरुण यांच्यातील संवादातून स्त्रीशिक्षणाची चर्चा केली आहे. स्त्रीशिक्षण पुरुषांच्या दृष्टीने मुळीच आवश्यक नसल्याचे वृद्धाचे म्हणणे आहे. यावर त्या तरुणाने दिलेले उत्तर असे,

मराठीतील सर्व मराठी वळण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First marathi novelist baba padmanji
First published on: 12-02-2017 at 03:07 IST