
‘आर्यभट्ट’ हा भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह १९ एप्रिल १९७५ रोजी आपण रशियाच्या मदतीने अवकाशात सोडला. या घटनेला काल ५० वर्षे…

‘आर्यभट्ट’ हा भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह १९ एप्रिल १९७५ रोजी आपण रशियाच्या मदतीने अवकाशात सोडला. या घटनेला काल ५० वर्षे…

गणेश मतकरी हे आजच्या काळात सातत्यपूर्ण लेखन करणाऱ्या लेखकांमधील महत्त्वाचं नाव. अलीकडेच प्रकाशित झालेला ‘तडा’ हा त्यांचा सहावा कथासंग्रह.

‘‘हे तर पन्ह्यासारखंच लागतंय. म्हणजे चवीत बदल झालेला नाही. हे कसलं आहे निळ्या रंगाचं पाणी मिताली?’’

काही दिवसांपूर्वी ‘न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनाधारित लेखामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या अध्यक्षीय कार्यकाळाच्या सुरुवातीलाच फेडरल प्रशासकीय व्यवहारातून…

शाळेचा शेवटचा दिवस संपवून ईशा बाबाबरोबर गाडीतून घरी येत होती. मधेच एका स्पीडब्रेकरवरून बाबानं गाडी हळू नेली.

फिल्म, कॅनव्हास, काच, मायलार, व्हिडीओ, आयपॅड... नलिनी मलानी यांच्या अभिव्यक्तीची साधनं बदलत गेली. आशयही व्यापक होत गेला. त्यांच्या कलाकृती, नलिनी…

गेल्या काही वर्षांत पद्मारेखा धनकर यांनी अत्यंत वैविध्यपूर्ण कविता लिहिली आहे. ‘शलाका’, ‘फक्त सैल झालाय दोर’, ‘घेतलंय स्टेअरिंग हाती’ आणि…


विधानसभा निवडणुकांच्या अगदी काही दिवस आधी प्रकाशित झालेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ हे पुस्तक…

सर्वांत सजग आणि कृतिशील विद्यार्थी घडविणारे विद्यापीठ म्हणून ‘जेएनयू’ची ख्याती. संशोधन, सामाजिकशास्त्रे, कला आणि परकीय भाषा अभ्यासासाठी असलेल्या हजार जागांसाठी…

कोणी अमराठी मोठा झाला की त्याचं मोठेपण मराठी माणसांना कळतं. फक्त मराठी माणसाचं तेवढं कळत नाही. मराठी माणसांच्या या आजारामुळे…

अतुल देऊळगावकर लिखित ‘शशिकांत अहंकारी : दृष्टी आरोग्यक्रांतीची’ हे पुस्तक साधना प्रकाशनातर्फे२० एप्रिल रोजी पुण्यात प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने पुस्तकातील…