

साईबाबा संस्थानने बुंदी प्रसादातील तोटा भरून काढण्यासाठी लाडूची किंमत वाढवल्याचा दावा केला आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने, आता हे काम इतर शासकीय यंत्रणांमार्फत होण्याची शक्यता आहे.
संवर्ग १ मधील शिक्षकांच्या बदल्यांची चौकशी सुरू असल्याने अद्याप अंतिम निर्णय नाही.
शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीतर्फे हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे…
मुखेड आणि किनवट तालुक्यांच्या काही भागांतील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीदरम्यान जिल्ह्यातील नेतृत्वहीनता ठळक झाली होती. त्यावर वेगवेगळ्या माध्यमांमध्ये चौफेर टीका…
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या ‘चोर’ गणपतीची आज पहाटे प्रतिष्ठापना झाली. चोर पावलांनी येणारा गणपती म्हणून सांगलीच्या गणपती पंचायतन संस्थानचे…
देवेंद्र फडणवीस यांनी जाणूनबुजून आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी लोक पाठवल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सेवेचा नांदेडपर्यंत विस्तार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन शुभारंभ.
मी दोन, तीन हजारांनी निवडून आलेलो नाही, असा खोचक टोला मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी जयकुमार गोरे यांचा…
शहरातील प्रमुख चौकात व मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. बऱ्याचदा वाहतूकही ठप्प होण्यास ही…