कोल्हापूरची जीवनदायिनी असणारी पंचगंगा नदी विविध घटकांकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे देशातील प्रमुख दूषित नदी पैकी एक बनली आहे. नदी दूषित करणाऱ्या प्रमुख घटकांमध्ये कोल्हापूर महापालिका व इचलकरंजी नगरपालिकेच्या मैलायुक्त सांडपाण्याचा मोठा वाटा आहे. याला अन्य उद्योग, साखर कारखाने यांचीही जोड मिळत आहे. गेली पंधरा ते वीस वर्षे या प्रमुख तीन घटकांकडून नदीचे पाणी दूषित केले जात असताना त्याला आवर घालण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळ अपयशी ठरले आहे. प्रदूषणाची ओरड झाली की ‘कारणे दाखवा’ नोटीस सारखे थातूर मातूर कारवाई केली जाते. मंडळाच्या या निष्क्रीय कारभाराबद्दल जनतेत तीव्र नाराजी आहे.

Ulhas river, pollution, Ulhas river latest news,
उल्हास नदीचे ‘हिरवे’ रूप पाहिले का ? जलपर्णीमुळे नदीपात्र हरवले, उल्हासनदी प्रदूषणाच्या विळख्यात
plenty of water in koyna dam
विश्लेषण : राज्य दुष्काळात, तरी कोयना धरणात सुरक्षित जलसाठा कसा?
Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार