वाई : महाबळेश्वर, पाचगणी ही राज्याची पर्यटनस्थळे प्रदीर्घ टाळेबंदीनंतर  शनिवारपासून पर्यटकांसाठी खुली करण्यात येत आहेत. मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांची करोनाची जलद चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी दिली.

साताऱ्यातील घटत्या करोना संसर्गामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आज निर्बंधामध्ये मोठी शिथिलता आणल्याचे जाहीर केले आहे.   गेल्या दोन महिन्यांपासून महाबळेश्वर, पाचगणी ही  पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती.  निर्बंधांमुळे   बाजारपेठा, व्यवस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. येथे येणाऱ्या पर्यटकांची जलद प्रतिजन चाचणी करण्यात येऊन त्यात बाधित नसलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याचे राजापूरकर-चौगुले यांनी सांगितले.

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना