|| नीरज राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकीय नेतृत्वाकडून दुर्लक्ष झाल्याने मच्छीमारांवर आर्थिक संकट:- पालघर जिल्ह्य़ाच्या किनारपट्टी लगत असलेल्या वसई, नालासोपारा, पालघर, बोईसर व डहाणू या मतदारसंघांमध्ये मच्छीमारांची संख्या लक्षणीय आहे. अशा परिस्थितीत मच्छीमार समुदायाला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांकडे राजकीय पुढारी निवडणुका संपल्यानंतर दुर्लक्ष करीत असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने या समस्या सोडविण्याकडे लक्ष द्यावे त्याचबरोबरीने समुद्रातील मासा टिकविण्यासाठी धोरण आखून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा मच्छीमारांकडून केली जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Financial crisis fishermen akp
First published on: 05-10-2019 at 05:37 IST