अंबरनाथ येथे स्वातंत्र्यदिनी भर दिवसा झालेल्या केबल व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींनी अटक केली आहे. रवि गुंजाळ, गणेश गुंजाळ आणि सचिन धोत्रे अशी त्यांची नावे असून ते वडवली भागातील रहिवासी आहेत. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज असून न्यायालयाने त्यांना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 17th Aug 2013 रोजी प्रकाशित
केबल व्यावसायिक हत्या; तिघांना अटक
अंबरनाथ येथे स्वातंत्र्यदिनी भर दिवसा झालेल्या केबल व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींनी अटक केली आहे.
First published on: 17-08-2013 at 05:31 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrest 3 over killing of cable businessman