रायगड जिल्‍हयात माणगाव ते श्रीवर्धन मार्गावर घोणसे घाटात भीषण अपघात झाला आहे. एक खासगी बस घोणस घाटात दरीत कोसळली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून ३० प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबईतील नालासोपारा इथून प्रवासी घेऊन बोर्ली-श्रीवर्धनकडे निघालेल्‍या खासगी बसला हा अपघात झाला. सकाळी साडेआठ वाजण्‍याच्‍या सुमारास घोणसे घाटात अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्‍याने हा अपघात झाल्‍याची प्राथमिक माहिती आहे.

पोलीस आणि स्‍थानिकांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरू केले आहे. जखमींना म्‍हसळा येथील उपजिल्‍हा रूग्‍णालयात उपचारासाठी हलवण्‍यात आले आहे. म्हसळा तालुक्यातील धनगर मलई परिसरातील मुंबईत राहणारे नागरिक आपल्या गावाला एका कार्यक्रमासाठी येथे येत असताना अपघात झाला, अशी माहिती समोर आली आहे.

should not schedule wedding in afternoon to avoid heatstroke says Dr Deepak Selokar
‘उष्माघात टाळायचा असेल तर भरदुपारी लग्न…’
nagpur, Technical Fault, evm machine, Delays Polling by 1 Hour, jai mata school, dighori polling station, polling day, lok sabha 2024, election 2024, election news, polling news, ngpur news, marathi news,
नागपूर : ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड,’येथे’ मतदानाला एक तास उशिरा सुरुवात
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
ntpc and shipping corporation disinvestment
एनटीपीसी, शिपिंग कॉर्पोरेशनच्या निर्गुंतवणुकीला सर्वोच्च प्राधान्य, निवडणुकीनंतर १०० दिवसांच्या कालावधीत भागविक्री शक्य