विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडींपैकी एक आहे. या दोघांचेही मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. एकमेकांच्या जीवनात त्यांचे असलेले महत्त्व, तसेच एकमेकांच्या कामाचे नेहमी समर्थन करणे इतकेच नाही पण हे दोघे एकत्र खूप छान दिसतात. त्याचमुळे जगभरात त्यांचे चाहते आहेत आणि त्यांच्याविषयी ते नेहमी सोशल मिडियावर सतत लक्ष ठेऊन असतात. त्यातल्याच एका चाहत्याने एक आश्चर्यचकित करणारे ट्विट केले आहे. यात त्याने विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचे सांगितले. त्यामुळे रणबीर-कतरिनानंतर आता विराट-अनुष्काचाही ब्रेकअप झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
त्यांच्या चाहत्यांनी केलेली काही ट्विट्सः

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did virat kohli anushka sharma unfollow each other on instagram
First published on: 29-01-2016 at 15:27 IST