‘सत्यमेव जयते’च्या पहिल्या पर्वाच्या वेळी टीआरपीवरून मोठा वादंग निर्माण झाला होता. आयपीएल सामने आणि आमिरच्या या शोचा टीआरपी यावरून एवढा वादंग निर्माण झाला होता की त्यामुळे टीआरपीची विश्वासार्हताच धोक्यात आली. ‘सत्यमेव जयते’च्या नव्या पर्वाविषयी बोलताना तर आमिरने टीआरपी-टीव्हीटीवर विश्वास नसल्याचे स्पष्ट केले आहे.  काही हजार घरांमध्ये लावलेल्या डब्यांवरून एखादा शो किती घरातून पाहिला जातो याचे केले जाणारे विश्लेषण अत्यंत फसवे आहे. त्यापेक्षा १५ टक्के जनतेने इंटरनेटवरून दिलेला कौल जास्त परिणामकारक असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont belive trp tet amir khans
First published on: 27-02-2014 at 06:42 IST