रवींद्र पाथरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काश्मीर प्रश्न ही अश्वत्थाम्याच्या चिरंतन जखमेसारखी भारताच्या भाळावरची एक सनातन भळभळती जखम आहे. विद्यमान केंद्र सरकारने काश्मीरच्या स्वायतत्तेसंबंधातील घटनेचे ३७० कलम रद्द केल्यावर काश्मीर देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होईल असं अनेकांचं ‘विशफूल थिंकिंग’ होतं. परंतु अद्याप तरी तसं काही घडलेलं दिसून येत नाहीए. अजूनही तिथे दहशतवादी हल्ले होत आहेत. निरपराध माणसं बळी जात आहेत. आणि लष्करी बळावरच आपल्याला तिथली सत्ता टिकवून ठेवावी लागते आहे हे प्रखर वास्तव आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi play safarchand review by ravindra pathare zws
First published on: 18-12-2022 at 03:24 IST