येत्या ‘१३व्या आशियाई चित्रपट महोत्सवा’करिता सहा मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात सांजपर्व, जयलंकार, टपाल, सरपंच भगिरथ , दप्तर, भाकरवाडी सात किलोमीटर या चित्रपटांचा समावेश आहे. ३ ते ९ जानेवारी दरम्यान हा सोहळा मुंबईत साजरा करण्यात येणार आहे.