टीचरने ‘आळस काय आहे’
या विषयावर वर्गातील मुलांना
निबंध लिहायला सांगितला.
एका विद्यार्थ्याने तीन पाने रिकामी सोडून
चौथ्या पानावर मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलं…
‘हाच आळस आहे.’
टीचरने ‘आळस काय आहे’
या विषयावर वर्गातील मुलांना
निबंध लिहायला सांगितला.
एका विद्यार्थ्याने तीन पाने रिकामी सोडून
चौथ्या पानावर मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलं…
‘हाच आळस आहे.’