जन्या : काय मन्या? मग आज काय विषेश?

मन्या : जन्या, आज एक गोष्ट लक्षात आली.

जन्या : कोणती रे?

मन्या : उन्हाळ्यात बायकांनी कितीही 

उसाचा रस अथवा लिंबू पाणी प्यायलं,

तरी त्यांच्या मनाला थंडावा माहेरी जाऊनच मिळतो.