

वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) केलेल्या अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
न्यायालयाने केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून गायचोर यांना तात्पुरता जामीन मंजूर केला होता. असे असताना कारागृह प्रशासनाने माणूसकी सोडली आहे का ?
कायमस्वरूपी पर्यायी निवासस्थानाचा स्लॅब कोसळल्यानंतर पुनर्वसन प्रकल्पातील इमारतीच्या बांधकामाचा दर्जा खूपच निकृष्ट असल्याचा आरोप करून काही रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव…
प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर मुंबई महानगरपालिकेच्या ५८० सफाई कामगारांना दोन वर्षांपूर्वी सेवेत कायम करण्यात आले.
मराठा आणि कुणबी समाज एक नसतानाही मराठा समाजाला नोव्हेंबर २०२३ पासून कुणबी प्रमाणपत्र दिले जात असल्याचा दावा ससाणे यांनी पूर्वीच्या…
पावसाने ओढ दिल्यामुळे सध्या काही भाग वगळता उकाडा आणि उन्हाचा सामना करावा लागत आहे.
लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून मुंबईत येत असतात.तासन् तास रांगेत उभे राहून गणपतीचे दर्शन घेतात.
स्त्रीशक्ती, सौंदर्य, मातृत्व आणि सामर्थ्याचा जागर होणाऱ्या या उत्सवाची महिलांना वर्षभर प्रतीक्षा असते.
मराठा समाजातील नागरिकांना सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसींच्या हक्कांवर गदा आणण्यास याबाबतच्या मंत्रिमंडळ उपसमितीने विरोध केला आहे.
प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा पाच अंश सेल्सिअसने कमी होते. अशी स्थिती निर्माण झाल्यास ‘ला निना’ प्रणाली सक्रिय…
शेतकरी मेला, शेतकऱ्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली तरीही सरकारला लाज वाटत नाही. शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नावर चर्चा करण्यासाठी कृषी विभागाला वेळ नाही,