महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आता पर्यंत राज्यातील २५ लाख ७७ हजार शेतकऱ्यांना १६ हजार ६९० कोटींची कर्जमाफी मिळाली आहे. करोनाचे संकट असल्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत काहीसा अडथळा येत असला तरी, जुलै अखेपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले जाईल, अशी माहिती राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

योजनेची अंमलबजावणी सुरू असताना करोनाचे महासंकट आले. प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करावी लागली. त्याचा काहिसा प्रतिकूल परिणाम अंमलजावणीवर झाल्याचे सहकार मंत्र्यांनी निदर्शनास आणले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 16000 crore loan waiver for 25 lakh farmers abn
First published on: 10-07-2020 at 00:22 IST