केंद्राने केलेली दुरुस्ती कायद्याशी विसंगत असल्याचा उच्च न्यायालयात दावा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुठला परिसर वा वास्तू ही शांतता क्षेत्र आहे, हे जाहीर करण्याचा सर्वस्वी अधिकार राज्य सरकारला देण्याबाबत केंद्र सरकारने ध्वनिप्रदूषण (नियंत्रण आणि नियामक) कायद्यातील दुरुस्तीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ही दुरुस्ती ध्वनिप्रदूषण (नियंत्रण व नियामक) अधिनियम तसेच पर्यावरण कायद्याच्या विसंगत असल्याचा दावा करीत ती अवैध व बेकायदा ठरवण्याची मागणीही याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Challenges to peace zone high court
First published on: 22-08-2017 at 03:54 IST