मुंबई जरी अश्मयुगापासून असली तरी आधुनिक मुंबईचा पाया रचला इंग्रजांनी. सुरतेला वखार असणाऱ्या इंग्रजांना मुंबईला स्थलांतर करावं लागलं महाराजांमुळे. सुरतेच्या लुटीनंतर सुरक्षित बेटाची व बंदराची गरज इंग्रजांसाठी निर्माण झाली आणि मुंबईनं ती गरज पूर्ण केली. शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याचा धसका घेऊन इंग्रजांनी मुंबईचा आसरा घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


त्यामुळे शिवाजी महाराज नसते तर घडली नसती आधुनिक मुंबई… सांगतायत जयराज साळगावकर…

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Connection of shivaji maharaj and modern mumbai nck
First published on: 19-02-2020 at 08:56 IST