मध्य रेल्वेवरील स्थानकांची नावं कशी पडली – भाग ५ मध्य रेल्वेच्या हार्बर लाइनवरील गावांनाही मानवी वस्तीचा बराच मोठा इतिहास आहे. अनेक गावांच्या नावांचे उल्लेख महिकावतीच्या बखरीतही सापडतात. वडाळ्यातील विठ्ठल रखुमाई मंदिराची स्थापना तर खुद्द तुकोबारायांनी केल्याचं सांगितलं जातं. या मार्गावरील स्थानकांची नावं कशी पडली हा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gosht mumbaichi history of mumbai history of local station names part 5 scsg
First published on: 05-06-2021 at 09:56 IST