शिस्तभंगाच्या कारवाईचा सरकारचा इशारा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शासकीय सेवेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी आजपासून दोन दिवसांचा संप पुकारला आहे. मात्र त्याची साधी दखलही सरकारने घेतली नाही. उलट संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची व संपकाळातील वेतन कापण्याचे फर्मान काढले आहे. त्यामुळे सतंप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचे ठरविले आहे. सरकार चर्चेला पुढे येणार नसेल, तर येत्या २७ सप्टेंबरपासून सव्वातीन लाख चतुर्थश्रेणी कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government employees on strike from 27th september
First published on: 22-09-2017 at 02:13 IST