प्रतिदिन फक्त ५० हजार लिटर दूध संकलन; १३ हजार एकर जमिनीसह खासगीकरणाचा प्रस्ताव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील शासकीय दूध योजना पूर्णपणे डबघाईला आल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून प्रतिदिन फक्त ४० ते ५० हजार लिटर दूध संकलन केले जाते. साडेचार हजार कोटी रुपयांचा तोटा, कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तीवेतन, भत्त्यांचे ओझे झालेल्या ३८ शासकीय दूध योजना व ८१ शीतकरण केंद्रांचे खासगीकरणातून पुनरुज्जीवन करण्याचे घाटत आहे. त्यानुसार १३ हजार एकर जमीन आणि १४ हजार कर्मचाऱ्यांसह या शासकीय दूध योजना खासगी संस्थांकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government milk scheme in maharashtra running under huge loss
First published on: 01-10-2017 at 03:18 IST