पेशवाईचा १८१८ मध्ये अस्त झाल्यावर बहुतांश भारत इंग्रजांच्या राजवटीत आला. त्यांना वाटू लागलं की आता आपण हे दाखवून द्यायला हवं की आम्ही फक्त व्यापारी नसून या देशाचे मालक आहोत. त्यामुळे भव्य दिव्य वास्तू उभारण्याची त्यांनी तयारी केली. यातून निर्मिती झाली भव्य दिव्य टाऊन हॉलची.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हिडीओ नी गोष्ट मुंबईची ही व्हिडीओ सीरिज कशी वाटली हे यु ट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा…

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mini london of mumbai nck
First published on: 24-02-2020 at 08:41 IST